Uncategorized

dhanakad धनकड यांच्याविरोधातील महाभियोग फेटाळला

नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधातील महाभियोग नोटीस फेटाळून लावली. राज्यसभेचे सभापती असलेले धनकड राज्यसभा कामकाजादरम्यान विरोधी पक्षांना पक्षपाती वागणूक देतात. त्यामुळे त्यांना…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्लीः  ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या `विंदांचे गद्यरूप` या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने आज (दि.१८) विविध २१ भाषांतील साहित्यकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली,…

Read more

Georgia death : भारतीय हॉटेलमध्ये १२ जण मृतावस्थेत

नवी दिल्ली : जॉर्जियातील गुडौरी येथील भारतीय रेस्टॉरंटमधील एका धक्कादायक घटनेत १२ जण मृतावस्थेत आढळले. या घटनेचे गूढ अद्याप उकललेले नाही. मृतदेहांवर हिंसेची अथवा झटापटीचे व्रण नाहीत, असे या प्रकरणाचा…

Read more

shwetvarni shyamkarni: पुराणकथेचा समकालीन अन्वयार्थ

प्रा. प्रशांत नागावकर : ‘अभिरुची’च्या ‘श्वेतवर्णी श्यामकर्णी’ या नाटकाच्या सादरीकरणाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धेची सांगता झाली. (shwetvarni shyamkarni) विश्वामित्राची परीक्षा घेण्यासाठी धर्मदेव वसिष्ठाच्या वेशात त्यांच्याकडे आले.…

Read more

Sharad Pawar : दोन्ही पवारांची भेट आणि मोदी-शाहांची असुरक्षितता

– विजय चोरमारे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील…

Read more

गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू

-प्रियदर्शन : ‘आम्ही भारताचे लोक…’ यापासून सुरू होणाऱ्या भारतीय संविधातील प्रस्तावनेत ‘आम्ही’ कोण आहोत? हा प्रश्न रघुवीर सहाय यांच्या प्रसिद्ध कवितेत विचारला होता. (Gandhi-Ambedkar) ‘ जन गण मन में भला कौन…

Read more

सावधान, जागतिक जलसंकट घोंगावतेय!

-सुश्मिता सेनगुप्ता : जगभरातील दुष्काळाची तीव्रता वाढतेय. या तीव्रतेचा वेगही वाढतोय. इतका की २०५० पर्यंत सुमारे ७५ टक्के लोकसंख्या दुष्काळात होरपळणार आहे. यासंबंधीचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (Drought) युनायटेड नेशन्स…

Read more

संभाजीनगर, सोलापूर संघांचे विजय, अब्दुल्ला शेखचे शतक

कोल्हापूर; प्रतिनिधी : शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळ किक्रेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभाग आणि सोलापूर विभागाने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवला. सोलापूरच्या अब्दुला शेखने तडाखेबंद शतक झळकावत ४८…

Read more

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

महाराष्ट्र दिनमान;  प्रतिनिधी :  ‘मी केवळ अकॅडमिक किंवा माझ्या क्षेत्राशी संबंधित संस्थांचेच पुरस्कार स्वीकारते. कोणतेही राजकीय पुरस्कार स्वीकारणे मला आवडत नाही…’ दोनवेळा जाहीर झालेला देशाचा सर्वोच्च पद्मभूषण सन्मान नाकारणाऱ्या या…

Read more