Mission NISAR: शेतकऱ्यांसाठी ‘निसार’ का महत्त्वाचे?
वॉशिंग्टन : लहरी हवामानाचा फटका पिकांना बसतो. वादळ, पाऊस आणि अचानक बदलणारे हवामान याचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. मात्र आता ही वेळ येणार नाही. कारण पिकांच्या लागवडीपासून…
वॉशिंग्टन : लहरी हवामानाचा फटका पिकांना बसतो. वादळ, पाऊस आणि अचानक बदलणारे हवामान याचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. मात्र आता ही वेळ येणार नाही. कारण पिकांच्या लागवडीपासून…
एर्नाकुलम : सरोगसीसंदर्भात केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरोगसीसाठी इच्छुक महिला ५० वर्ष वयापर्यंत पात्र असते. ती ५१ वर्षांची झाल्यावरच तिची पात्रता संपते, असा निकाल मुख्य न्यायाधीश नितीन जामदार…
वॉशिंग्टन : ग्रीन कार्ड स्थलांतरितांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्याची हमी देत नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Green Card) हमासशी संबंध…
बलुचिस्तान : डोंगराने वेढलेल्या त्या वैराण ठिकाणी दिवसभर गोळीबारांचे आवाज ऐकून प्रवासी थिजून गेले होते. आपण जिवंत बाहेर पडू, अशी कुणालाच शाश्वती वाटत नव्हती. काळोख गडद होऊ लागला. बलुचिस्तान लिबरेशन…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच चढलाच असून होळीच्यादिवशी गुरुवारी राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. अकोल्यात ४१.३ अंश सेल्सियन तापमान नोंदवले गेले. कडक ऊन आणि…
फ्लोरीडा : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्यासह चौघा अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगनचे उड्डाण शुक्रवारी, १४ मार्च रोजी अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि अलेक्झांडर…
चेन्नई : त्रिभाषिक सूत्राचा मुद्दा तमिळनाडूत चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, एम. के. स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील लोगोमध्ये रुपया चिन्ह ‘रू’ ऐवजी तमिळ अक्षराचा वापर केला आहे. एखाद्या राज्याने…
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सातत्याने चर्चेत व वादाच्या पडलेल्या बीड जिल्ह्यातील भाजपातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा शक्तीपीठ मार्ग होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी…
शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली असून आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…