समाज

मनरेगावर कु-हाड! रोजगाराच्या अधिकारावर गदा!! गांधींना अलविदा!!!

मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…

Read more

स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून व्हावी: के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून झाली, तरच समाजात समानतेचे बीज रुजेल. त्या दृष्टीने महाराणी ताराराणी यांचे जीवनचरित्र स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के.…

Read more

आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

नागपूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री…

Read more

फडणवीस सरकारने बाजार समित्यांचा गळा घोटला : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी  राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज…

Read more

बोगस बहिणीने लाटले १६५ कोटी रुपये

नागपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १६५ कोटी रुपये अपात्र बहिणींनी लाटल्याची धक्कादायक माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधीमंडळात दिली. सुरवातीच्याकाळात छाननीशिवाय सरकारने सरसकट पैसे…

Read more

साखर अभ्यासक पी.जी.मेढे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक पी.जी. मेढे यांचे आज शुक्रवारी कोल्हापुरात निधन झाले. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासह विविध साखर कारखान्याचे…

Read more

गेल ओम्वेट, भारत पाटणकरावरील माहितीपटाचे १४ डिसेंबरला कोल्हापुरात प्रदर्शन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट १४ डिसेंबर  रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार…

Read more

ताराराणींनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे रक्षण केले : इंद्रजीत सावंत  

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुघलमर्दिनी, रणरागिनी, कोल्हापूर संस्थान संस्थापिक महाराणी ताराराणी यांनी आपल्या  आपल्या पराक्रम, बुध्दीचातुर्य आणि मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे  रक्षण केले, असे प्रतिपादन इतिहास…

Read more

आईच्या जातीच्या आधारे एससी जात प्रमाणपत्र

नवी दिल्ली : पाँडेचरी राज्यातील एका मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत…

Read more

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी अभ्यास करावा,…

Read more