विधानसभा निवडणूक

अमित शहांच्या आज सांगली, कराड, इचलकरंजीत सभा

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या…

Read more

राहुल, प्रियांका महाराष्ट्रात तळ ठोकणार

मुंबई; प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read more

ऋतुराज पाटील हेच सक्षम पर्याय

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…

Read more

डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक

कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…

Read more

निवडणुकांमुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणार

पुणे; प्रतिनिधी : गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांत साखर कारखान्यांचे गळीत सुरू झाले असले, तरी महाराष्ट्रात बॉयलर प्रदीपन होऊनही अद्याप खऱ्या अर्थाने गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. १५…

Read more

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…

Read more

राज्य वाचवण्यासाठी महायुतीला सत्तेतून खाली खेचा

इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा…

Read more