विचारांच्या लढाईत आ. ऋतुराज पाटील यांना साथ द्या : शिवाजीराव परुळेकर
कोल्हापूर; प्रतिनिधी : सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेद आणि त्याच्या जोडीला ईडीचा होत असलेला गैरवापर आणि दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रगतीचा विचार घेऊन पुढे जात असलेली महाविकास आघाडी यांच्यात ही निवडणूक होत…