ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात
कोल्हापूर; प्रतिनिधी : ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत चार हजार ६०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत चार हजार ६०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.…
छत्रपती संभाजीनगर, वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि.१४) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
जयसिंगपूर; प्रतिनिधी : भाजपप्रणित महायुती सरकारने जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधूभाव…
जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…
कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर…
-जमीर काझी मुंबई : मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा…
-विक्रांत जाधव विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. ईव्हीएम हॅक केले जाते याबद्दल लोक बोलतात पण…
कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का…