भाजपला राजकीय खांदा द्यायचा आहे
मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या…
मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फटाके…
मुंबई; प्रतिनिधी : ‘आपले सरकार आले तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल, महिन्यात पडेल, सहा महिन्यांत पडेल, असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ…
बीड; प्रतिनिधी : आचारसंहिता लागेपर्यंत आपण विश्वास ठेवू. आचारसंहिता लागल्यावर मी मुख्य भूमिका जाहीर करणार आहे. सरकारने आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण करा. आम्हाला खुन्नस…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विकास म्हणजे केवळ पूल बांधणे नव्हे तर अकलेचाही विकास व्हावा लागतो. राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत असून निवडणुकीनंतर फेकून देतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे.…
बीड; प्रतिनिधी : आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी…
नागपूर : आज (दि.१२) दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला गेला. यंदाचा ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) आहे. या निमित्ताने देश-विदेशातून लाखो अनुयायी नागपूर येथे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित…
मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र मनसे अध्यक्ष…
मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…