Abu azmi : औरंगजेब उत्तम प्रशासक; अबू आझमींचे वक्तव्य
मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता. सध्या औरंगजेबाची देशात चुकीच्या पद्धतीने प्रतिमा रंगवली जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केले. त्यांच्या विधानाचा…
मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता. सध्या औरंगजेबाची देशात चुकीच्या पद्धतीने प्रतिमा रंगवली जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केले. त्यांच्या विधानाचा…
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाकुंभात स्नान केले नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक…
जमीर काझी मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरून जीवघेणा हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले. शनिवारी मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली येथील निर्जन झाडीत लपलेल्या संशयिताला संयुक्त…
मुंबईः एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकत नाहीत. एखाद्यानं बनावट नंबर प्लेट तयार करून घेतली तरच अशा प्रकारे एकाच नंबरच्या दोन गाड्या असू शकतात. पण अशा गाड्या समोरासमोर आल्या तर…?…
मुंबई : बीड हत्याकांडप्रकरणी मी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी वकीलपत्र घेण्यास होकार दिल्यास दोन दिवसात नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरिक मोठ्या संख्येने मंत्रालयात येतात. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारी वृंद यांना सुलभ…
मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली…
जमीर काझी : मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराडने आज पुण्यात राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) शरणागती पत्करली. मात्रतरी त्याबाबत विरोधक व नागरिकांचा संताप कमी…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (दि.३१) केली.…
मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…