खुन्नस द्याल तर उलथवून टाकू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
बीड; प्रतिनिधी : आचारसंहिता लागेपर्यंत आपण विश्वास ठेवू. आचारसंहिता लागल्यावर मी मुख्य भूमिका जाहीर करणार आहे. सरकारने आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण करा. आम्हाला खुन्नस…