देश-विदेश

Air Marshal Bharti: पाकच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ल्याच्या अफवा

नवी दिल्ली : भारताने किराणा हिल्स येथील पाकिस्तानच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ला झाल्याच्या अफवा सोमवारी फेटाळून लावल्या. ‘‘आम्ही तिथे जे काही आहे ते लक्ष्य केलेले नाही,’’ असे एअर मार्शल ए.के.…

Read more

V. Narayanan: भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत

इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या…

Read more

General Naravane slams: युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे

पुणे : युद्ध हे रोमँटिक नसते आणि तो बॉलिवूडचा सिनेमाही नसतो, अशा शब्दांत भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी टीका केली. (General…

Read more

Airports set to Reopen: भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद ठेवण्यात आलेली ३२ विमानतळे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५…

Read more

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…

Read more

Pak Soldiers Killed : पाकचे ३५-४० सैनिक ठार

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या शस्त्रास्त्रांच्या धुमश्चक्रीत पाकचे ३५-४० सैनिक ठार झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर रविवारी भारताच्या तिन्ही…

Read more

Deepika Kumari : दीपिका, पार्थला ब्राँझ

शांघाय : भारताच्या दीपिका कुमारी, पार्थ साळुंखे या तिरंदाजांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-२च्या अखेरच्या दिवशी रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. याबरोबरच, या स्पर्धेमध्ये भारताने मिळवलेल्या एकूण पदकांची संख्या सातवर पोहोचली.…

Read more

Indian Women’s Win : भारतीय संघ विजेता

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. स्मृती मानधनाच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यामध्ये ७ बाद ३४२…

Read more

Martyr : पाकिस्तानशी लढताना चार जवान शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानशी लढताना भारताचे चार जवान शहीद झाले. जम्मू पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान, एक भारतीय वायसेना सार्जंट आणि एक बीएसएफ निरीक्षकाला वीरमरण प्राप्त झाले. (Martyr) जम्मू…

Read more

Manish Tiwari : ट्रम्प मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळला आहे, असे काँग्रसचे खासदार मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले. (Manish Tiwari) खासदार…

Read more