दक्षिण महाराष्ट्र

खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

विटा; प्रतिनिधी : आळसंद परिसराला मंगळवारी (ता. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपले. परिणामी, येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामापूर – कमळापूर पूल पून्हा पाण्याखाली गेला…

Read more

बाबाभाई वसा यांचे निधन

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूरचे डीझेल इंजिन निर्यात उत्पादनातील प्रसिद्ध उद्योगपती गजेंद्रभाई तथा बाबाभाई वसा यांचे अल्पशा आजाराने  आज (दि.१६)  सकाळी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. बाबाभाई यांनी औद्योगिक मंदी,…

Read more

बिग बॉस फेम धनंजयला (डीपी) भेटायला आली परदेसी गर्ल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमाने जरी निरोप…

Read more

कोल्हापूरचे रवींद्र खेबुडकर, नंदिनी आवडे आयएएसपदी

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात २३ अधिकाऱ्यांचा समावेश…

Read more

गद्दारांना गाडण्याची वेळ झाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे

गडहिंग्लज; प्रतिनिधी : आताची निवडणूक दोन व्यक्ती किंवा दलांची नाही तर प्रवृत्तींची आहे. स्वार्थासाठी दल बदलणारे गद्दार आणि स्वाभिमानी जनता यांची ही लढत आहे. निष्ठेची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे…

Read more

साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी

वाळवा; प्रतिनिधी : साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. हा दर किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more

सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची…

Read more

आम्ही एकाच टप्प्यात महायुतीचा कार्यक्रम करणार : जयंत पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून…

Read more

राज्याला दिशा देण्यात फलटणकर नेहमीच अग्रभागी : शरद पवार

चैतन्य रुद्रभटे  फलटण  : फलटणचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. फलटण आणि बारामतीच्या विकासाचा पाया स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी रचला होता. एव्हाना स्व. यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव येथील मुधोजी…

Read more