‘केपीं’मुळे मतदारसंघ दहा वर्षे पाठीमागे गेला : डोंगळे
बिद्री : प्रतिनिधी : आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी…
बिद्री : प्रतिनिधी : आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी…
शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…
इस्लामपूर : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारने प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ६५ ते ७० हजार रुपयांचे कर्ज राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर आहे. नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अडचणीत आणण्याचे पाप…
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या…
कोल्हापूर; प्रतिनिधी : जागोजागी उखडलेले रस्ते, त्यात पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची झालेली चाळण आणि आता शहरभर उडणारे धुलीकणांचे लोट यामुळे शहराची हवा बिघडून गेली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या दिवाळी सणादरम्यान…
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…
कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…
सातारा; प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…
इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा…