दक्षिण महाराष्ट्र

‘केपीं’मुळे मतदारसंघ दहा वर्षे पाठीमागे गेला : डोंगळे

बिद्री : प्रतिनिधी : आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

‘महायुती’मुळे राज्य कर्जबाजारी : जयंत पाटील

इस्लामपूर : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारने प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ६५ ते ७० हजार रुपयांचे कर्ज राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर आहे. नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अडचणीत आणण्याचे पाप…

Read more

अमित शहांच्या आज सांगली, कराड, इचलकरंजीत सभा

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या…

Read more

कोल्हापूरची हवा बिघडली

कोल्हापूर; प्रतिनिधी : जागोजागी उखडलेले रस्ते, त्यात पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची झालेली चाळण आणि आता शहरभर उडणारे धुलीकणांचे लोट यामुळे शहराची हवा बिघडून गेली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या दिवाळी सणादरम्यान…

Read more

ऋतुराज पाटील हेच सक्षम पर्याय

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…

Read more

डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक

कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…

Read more

राज्य वाचवण्यासाठी महायुतीला सत्तेतून खाली खेचा

इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा…

Read more