Rahane : मला भारतीय संघात परत यायला आवडेल
नवी दिल्ली : प्रतिनिधी : मला भारतीय संघात परत यायला आवडेल, असे मत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकोता नाईट रायटर्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : मला भारतीय संघात परत यायला आवडेल, असे मत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकोता नाईट रायटर्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी…
नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके घालावे लागणार असून दोन-तीन दिवसांनंतर तो या दुखापतीतून सावरण्याची…
जयपूर : अवघ्या चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झळकावलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा ८ विकेटनी पराभव केला. वेभवने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार व ११ षटकारांसह १०१ धावा…
मोहाली : पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला करारबद्ध केल्यापासूनच त्याला कर्णधारपदासाठी पहिली पसंती होती, असे संघाची सहभागीदार प्रिती झिंटाने सांगितले. एक्सवरून (ट्विटर) क्रिकेटप्रेमींच्या प्रश्नांना उत्तर देतानाच तिने श्रेयसची प्रशंसाही केली.(Preity…
मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेल्या जसप्रीत बुमराहने लसिथ मलिंगा हाच आपल्यापेक्षा सरस असल्याचे मत मांडले. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने २२ धावांत ४ विकेट घेतल्यानंतर त्याच्या…
मुंबई : रिकलटन व सूर्यकुमारची अर्धशतके आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने रविवारी लखनौ सुपरजायंट्सला ५४ धावांनी पराभूत केले. आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये मुंबईचा हा सलग पाचवा विजय असून याबरोबरच मुंबईने…
बेंगळुरू : प्रतिनिधी : रायस्थान रॉयल्सविरुध्द विराट कोहलीने अर्धशतक झळकावत ४२ चेंडूत ७० धावा फटकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीच्या अर्धशतकामुळे एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. बेंगळूरूच्या चिन्नास्वामी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयपीएलमध्ये पदार्पणातच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धुवाँधार खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने कडक सल्ला दिला आहे. आत्मसंतुष्टेपासून त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला…
हैदराबाद : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बुधवारी (२३ एप्रिल) आयपीएल सामन्यादरम्यान श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान होणाऱ्या या सामन्यामध्ये…
चेन्नई : आयपीएलच्या या मोसमामध्ये प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशा आम्ही अद्याप सोडलेल्या नाहीत. परंतु, तसे न घडल्यास पुढील मोसमासाठी योग्य संघबांधणी करणे महत्त्वाचे आहे, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह…