भारताच्या प्रजनन दरात मोठी घट
वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३…
वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३…
चांदीपूर; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर येथून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी केली. मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचरद्वारे ओडिशाच्या किनारपट्टीवर…
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा…
देवघर; वृत्तसंस्था : अन्न, बेटी आणि मातीची सुरक्षा हा या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप एनडीए सरकार रोटी, बेटी आणि झारखंडच्या मातीशी खेळू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी…
प्रयागराज; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र मागितल्याने गदारोळ झाला. संतप्त स्पर्धक विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. ओळखपत्र विचारण्यास हरकत घेतली. या वेळी पोलिस आणि स्पर्धक…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बुलडोझरच्या कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१३) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हे कायद्याचे पूर्ण उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोणाचेही घर त्याचे स्वप्न असते. एखाद्यावर आरोप किंवा दोषी…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…
कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित…
कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का…
कोल्हापूर; प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा…