महाराष्ट्राच्या हितासाठी महायुती सरकार घालवणे गरजेचे

कोल्हापूर, प्रतिनिधीः राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. शेतकरी, तरुण, महिला असे सगळे घटक त्रासले आहेत. दिल्लीच्या इशा-यावर चालणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेवरून खाली खेचले…

Read more

सत्तेची दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यात मातब्बरांची कसोटी 

-जमीर काझी  मुंबई :  मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा…

Read more

प्रदूषणाचे भीषण वास्तव  

दिल्लीतील प्रदूषणाच्या विळख्याचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहचल्याच्या विषयावर आजवर देशाच्या राजधानीची जगभर बदनामी झाली आहे. परंतु या प्रश्नाबाबत कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखी प्रशासनाची भूमिका दिसते. आता सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात संबधित यंत्रणांची…

Read more

कोरेगावच्या राजकारण्यांना लाल दिव्याची भुरळ

सातारा : प्रशांत जाधव :  कोरेगाव हा राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. माजी विधानसभा सभापती स्वर्गीय शंकरराव जगताप, मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवणाऱ्या माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील, खासदार…

Read more

बड्या नेत्यांमुळे विदर्भाकडे देशाचे लक्ष

-विक्रांत जाधव विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more

भारतीय संघाचा सराव सुरू

पर्थ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाने आजपासून (दि.१३) सरावाला सुरुवात केली. पर्थ येथे या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून दोन दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडू येथे दाखल झाले…

Read more

भाजपा व मित्रांची नजर धारावी, सायन कोळीवाड्यावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. ईव्हीएम हॅक केले जाते याबद्दल लोक बोलतात पण…

Read more

भारत पुढील तीन वर्षांत मोठी बाजारपेठ; सिमेन्स कंपनीचा दावा

मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ…

Read more

बर्फवृष्टीमुळे काश्मीर, हिमाचलमधील अनेक रस्ते बंद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांवर पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणींत वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा महामार्गासह अनेक रस्ते बंद झाल्याने अनेक पर्यटक तासनतास अडकून…

Read more