युजीसीचे नवे नियमः सरकारच्या मदतीला धावले सर्वोच्च न्यायालय

 नव्वदच्या दशकात देशानं मंडल आयोगाविरोधातलं तीव्र आंदोलन अनुभवलं होतं. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते आंदोलन आलं होतं. तसंच एक नवं आंदोलन देशभर उभं राहू लागलं होतं. महाराष्ट्रात त्याची फारशी चर्चा नसली…

Read more

खटला गांधी हत्येचा…

माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…

Read more

गांधी अजून मेला नाही!

लंडनमध्ये पार्लमेंट स्क्वेअर परिसरात चालत असताना अचानक गांधीजी दिसले. क्षणभर आश्चर्यच वाटले. ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा दागिना – हिंदुस्तान – ज्याने इंग्रजांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतले, त्या माणसाचा जिवंत भासणारा तांब्याचा…

Read more

अजित पवारांवरील आरोप मागे घेणे हीच मोदी फडणवीसांकडून श्रद्धांजली ठरेल

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करुन भाजपला सवाल केला आहे. भाजपने…

Read more

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

नवी दिल्ली  : प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने…

Read more

जिल्हा परिषद निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली;  ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान

मुंबई :  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याने राज्य निवडणूक आयोगाने तारखांमध्ये…

Read more

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

नवी दिल्ली  : देशाच्या ७७  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये  राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने  प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून…

Read more

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नवी दिल्ली : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू…

Read more

शशी थरुरांनी घेतली राहूल गांधी, खर्गेंची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : खासदार शशी थरुर यांचे राहूल गांधीसोबत मतभेद उफाळून आले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय चर्चा सुरू असताना थरुर यांनी आज गुरुवारी राहूल गांधी…

Read more

कार्यकर्ते पोरके 

राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि दादांचा मला फोन आला. “रवी, तू कुठे आहेस? माझ्यासोबत चल. मी सोडून तुला कुणी नाही. वेडेपणा करू नकोस.” तेव्हा मी दादांसोबत गेलो नाही आणि पवार साहेबांसोबत…

Read more