प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

हवे महिलास्नेही राजसमाजकारण

श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…

Read more

आरक्षणाच्या राजकारणाची कोंडी

प्रकाश पवार संपूर्ण भारतीय राजकारणाला आरक्षणाच्या प्रश्नाने सध्या व्यापलेले आहे. कायदेशीरदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आरक्षण हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लोकभावना प्रचंड आक्रमक आणि भावनिक स्वरूपाच्या झाल्या आहेत.…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more

राजा रात्र आहे वैऱ्याची तू जाग रे

दत्तप्रसाद दाभोळकर संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले. त्यावेळी सारा महाराष्ट्र आनंदात चिंब भिजून निघाला होता. यापूर्वी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अशी आनंदाची लहर…

Read more

परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकण्यात महाराष्ट्र अपयशी

रोहन चौधरी परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत राजकारण हे वेगळे असल्याच्या गैसमजूतीतून परराष्ट्र धोरणात राज्यांची देखील भूमिका असू शकते याबद्दल आपण सारेच अनभिज्ञ आहोत. आजपर्यंत शिवसेनेची भारत-पाकिस्तानबद्दल अथवा तामिळनाडूतील दोन्ही पक्षांची…

Read more

शरद पवारांच्या ‘राजकारणा’चे काय होणार?

अमेय तिरोडकर महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली.…

Read more

फलटणकरांच्या नाड्या दोन्ही पवारांच्या हातात

चैतन्य दिलीप रुद्रभटे स्वातंत्र्यापूर्वी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपटे आणि मफतलाल यांना प्रोत्साहन देत न्यू फलटण शुगर वर्क्स हा खाजगी साखर कारखाना १९३० च्या…

Read more

अजित पवारांची कसोटी

सुरेश इंगळे, राजकीय विश्लेषक गेल्या पाच वर्षांचे राज्यातील राजकारण उलथापालथीचे ठरले. गेली एक-दोन वर्षे अधिक चर्चेची राहिली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हे दोन अनपेक्षित धक्के दिसून आले. त्यातही…

Read more

महाराष्ट्राचा अंगार सहजासहजी विझवता येत नाही!

– प्रशांत कदम, पत्रकार आणि राजकीय अभ्यासक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वात कायम एक राष्ट्रीयत्व दडलेले आहे. दिल्ली गाजवण्याची महत्त्वाकांक्षा जितकी मराठ्यांना होती तितकी देशातल्या…

Read more

शिंदेंसमोर आव्हान पक्ष आणि सत्ता टिकवण्याचे

अलोक, पत्रकार, विश्लेषक एकत्रित शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून मान्यता देणे आणि २०१९ साली त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवणे यामागील सर्वांत महत्त्वाचा हेतू होता तो म्हणजे,…

Read more