मान्सून हाच भारताचा खराखुरा अर्थमंत्री
भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…
भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…
मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसने आंदोलनाला पाठींबा दिला. राज्य सरकारने जाचक…
नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…
राजधानी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण. आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत…
नवी दिल्ली : लॉस एंजेलिसमध्ये घरच्या मैदानावर पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेने दणदणीत विजयाची नोंद केली. त्यांनी पॅराग्वेचा ४-१ असा पराभव केला. यजमान कॅनडा आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत…
नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातात पाच जवांनाचा मृत्यू झाला.…
जीवनात काही क्षण असे असतात की ते फक्त घडत नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावातील एका साध्यासुध्या अभ्यासिकेत आज असाच एक क्षण घडला आणि त्याचा साक्षीदार…
मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या…
जमीर काझी : मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी…
जमीर काझी : मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा संपल्यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे…