Sehwag : ‘उसका जाने का समय आ गया’
मुंबई : प्रतिनिधी : फॉर्मसाठी झुंजणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आयपीएल मधील खेळीवर भारताचा माजी सलामीवर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे. सेहवागने रोहितला त्याचा वारसा जपण्यास सांगितले असून…
मुंबई : प्रतिनिधी : फॉर्मसाठी झुंजणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आयपीएल मधील खेळीवर भारताचा माजी सलामीवर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे. सेहवागने रोहितला त्याचा वारसा जपण्यास सांगितले असून…
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे…
दुबई : फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या अर्धशतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरले. रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट आणि…
दुबई : भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीविषयीची चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले. सध्या संघाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यावर केंद्रित…
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारताच्या महंमद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वन-डे कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ओलांडले. शमीने वन-डे क्रिकेटमधील २०० विकेटचा टप्पाही पूर्ण केला, तर रोहित…
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईला रवाना झाला. कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह प्रमुख खेळाडूंनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी…
कटक : भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये शानदार शतक झळकावताना काही विक्रमांच्या याद्यांमध्येही आगेकूच केली. वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांना…
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल १७ वर्षांनी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपचे…
मुंबई : मोठा गाजावाजा करून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास उतरलेल्या भारतीय फलंदाजांना रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यांतही अपयशाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रिषभ पंत या खेळाडूंना आपापल्या…
नवी दिल्ली : भारतीय संघाच्या लागोपाठच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसाठी कठोर नियमांचा बडगा उगारला आहे. हे नियम न पाळल्यास खेळाडूंवर सक्त कारवाई करण्यात येणार असून प्रसंगी खेळाडूंना…