Rahul slams government: मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या…