राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…
सातारा : प्रशांत जाधव फलटण मतदारसंघाचा गेल्या पन्नास वर्षांचा आढावा घेतला तर अनेक दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात आपले नशीब आजमावले, मात्र खरी लढाई ही रामराजे नाईक- निंबाळकर आणि दिवंगत आमदार…
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तिकडे झारखंडमध्येही निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालेल्या झारखंडमध्ये यावेळी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन…
मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी…
शिराळा : प्रतिनिधी : पाच वर्षांत आमदार मानसिंगराव नाईकांनी २ हजार २७५ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांना शिराळा मतदारसंघात सभा घ्यावी लागली, अशी टीका करून मानसिंगराव प्रचंड मोठ्या…
कागल : प्रतिनिधी : छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व सीएसारखे उच्चशिक्षित असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, यापुढे जाऊन राजघराण्यातील महिलांवरही…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरुन स्थित्यंतरे घडली. पण या गोष्टी मागे टाकून ताकदीने पुढे जायचे आहे. संकटावर मात करुन पुढे जाण्याचा कोल्हापूरचा गुण आहे. ही…
शाहूवाडी : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई केली. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी संघर्ष केला. याच विचारांच्या मुशीतून सर्वसामान्यासाठी…