Maharashtra Assembly Elections 2024

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्हांत विधानसभेच्या ४६ जागा आहेत. यंदा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपने २० जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) १६ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित…

Read more

बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? : मनोज जरांगे

जालना; प्रतिनिधी : लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते,…

Read more

सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी

मुंबई; जमीर काझी : भाजपाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार चोरले. केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करणारे सरकार बनवले. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, प्रकल्प…

Read more

अजितदादांना ३६ तासांचा अल्टिमेटम

मुंबई; प्रतिनिधी : वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन ते भाजपबरोबर महायुतीत सामील झाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !

-जमीर काझी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे…

Read more

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…

Read more

तोफा धडाडू लागल्या

विधानसभा निवडणुकीची माघारीची मुदत संपली आणि आता मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले तरी खरे नाट्य अर्ज माघारीपर्यंत असते. ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्याव्यतिरिक्त अर्ज…

Read more

रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी 

मुंबई; जमीर काझी : वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यापासून उघडलेली मोहीम अखेर यशस्वी ठरली. त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रश्मी…

Read more

फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली : खासदार सुप्रिया सुळे

कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.…

Read more