Cover Story

District Judge trapped : जिल्हा न्यायाधीश ‘एसीबी’च्या जाळ्यात

सातारा : प्रतिनिधी : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्तीमार्फत पाच लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह त्यांच्या दोघा नातेवाईकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पुणे…

Read more

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना वर्ध्याच्या दाते संस्थेचा जीवनगौरव

वर्धा: वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संशोधक, विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत…

Read more

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व…

Read more

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी बिश्नोई गँग की एसआरए प्रकरण?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फटाके…

Read more

अफजलखान वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराज काय म्हणाले…

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाच्या वधानंतर हिंदू मुस्लिमांबाबत शिवाजी महाराजांनी काय आदेश काढला, याबाबतचे अस्सल पत्र प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. अफजलखानाच्या वधानंतर पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती…

Read more

‘टेंभू’च्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देणार

सांगली : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार…

Read more

दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि…

Read more

पितृ पंधरवड्यात मोहराच्या भाजीचे काय महत्त्व?

कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून…

Read more