CJI Khanna : वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा
नागपूर : प्रत्येक वादाकडे केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून न पाहता मानवतेच्या अंगाने पाहिले पाहिजे. सर्वच वाद न्यायालयात आणून खटलेबाजी करण्यासाठी गरजेचे नसतात. अनेक वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा ठरतो, असे मत…