Ambedkar Jayanti: आंबेडकरांच्या चळवळीत व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार
कोल्हापूर : प्रतिनिधी : समताधिष्ठित लोकशाहीकडे घेऊन जाणारे शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. त्यात व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार होता. किंबहुना, त्यांच्या समग्र चळवळीचे ते ध्येय होते, असे प्रतिपादन…