Chhagan Bhujbal : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…
नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार…
नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार…
-विजय चोरमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाराजीचा महापूर आला आहे. मंत्रिमंडळात कोण समाविष्ट झाले आणि कोण राहिले, त्याची कारणे काय याच्या…
– विजय चोरमारे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील…
नवी दिल्ली : खासदार शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१२) सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. पवारांचा आज ८४ व्वा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार गेले…
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा…
विजय चोरमारे मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट मांडणारा पहिला मंत्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणात असंस्कृतपणा वाढत चालला असतानाच्या काळातही पीचड यांनी सुसंस्कृतपणा जपला होता. (Madhukar Pichad) मधुकर…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत दारुण अपयशाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून…
पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी…
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…