China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये
नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…
नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…
क्वालालंपूर : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात मलेशियाचा डाव अवघ्या ३१ धावांत संपवून भारताने हे आव्हान…
कोल्हापूर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २०२५ वर्षे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषीत केले आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि मानवी विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा असून महाशक्ती म्हणून उदयास येत असलेल्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी पंतप्रधान…
नवी दिल्ली : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध देशात कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. शिवाय सध्या ज्ञानवापी मशीद, मथुरा शाही इदगाह, संभल जामा मशीद…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…
नवी दिल्ली ः तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी…