Earthquake : नवी दिल्लीला भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली आणि आसपासच्या परिसराला सोमवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे ५.३६ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. त्यामुळे नागरिकांत घबराट उडाली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.० इतकी…
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली आणि आसपासच्या परिसराला सोमवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे ५.३६ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. त्यामुळे नागरिकांत घबराट उडाली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.० इतकी…
नवी दिल्ली : “ भाजप निवडणुकांमध्ये खुलेआम पैसे वाटतो. मतदारांना विकत घेतले जाते. अनेक निवडणुकांमध्ये भाजपने भूतकाळात हे कृत्य केले आहे. आरएसएसला हे मान्य आहे?, असा सवाल आम आदमी पक्षाने…
नवी दिल्ली : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध देशात कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. शिवाय सध्या ज्ञानवापी मशीद, मथुरा शाही इदगाह, संभल जामा मशीद…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी मोदी सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत. ६ डिसेंबर रोजी ते राजधानी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबमधील शेतकऱ्यांनी सोमवारी मोठ्या संख्येने दिल्लीच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. किमान आधारभूत किमतीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा भारतीय किसान परिषदेने दिला होता.…
चंदीगडः आपल्या मागण्यांसाठी हरियाणा-पंजाबच्या शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्यास परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्याची घोषणा केली…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला…
अमेय तिरोडकर महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली.…
– प्रशांत कदम, पत्रकार आणि राजकीय अभ्यासक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वात कायम एक राष्ट्रीयत्व दडलेले आहे. दिल्ली गाजवण्याची महत्त्वाकांक्षा जितकी मराठ्यांना होती तितकी देशातल्या…