शेती

साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

जयसिंगपूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”…

Read more

शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी ऑनलाईन खतविक्री शिथिल करा : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी : शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करावा, परंतु तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा नसावा. ऐन हंगामात ही क्लिष्ट ऑनलाईन पद्धत शिथिल करावी व ॲानलाईन बायोमेट्रिक न जुळल्यास पर्यायी व्यवस्था करावी…

Read more

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा

जमीर काझी : मुंबई :  कोकणातील आंबा व काजू उत्पादक  शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा बंगल्यावर काढण्यात येणारा  धडक मोर्चा पोलिसांनी  मंत्रालयासमोरच अडविला. स्वाभिमानी शेतकरी…

Read more

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more

अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत वातावरणात अचानक बदल झाला असून उत्तर भारतासह अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील…

Read more

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…

Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला असून यासंदर्भात ‘पलूस-कडेगाव तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती’ने आयोजित केलेल्या सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. Shaktipeeth Mahamarg…

Read more

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कर्ज देण्यास नकार दिला आहे. कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये…

Read more