शेती

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची…

Read more

मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

जमीर काझी :  मुंबई : कधी मुस्लिमविरोधी तर कधी सार्वजनिक ठिकाणी कबुतरे पाळणे, जैन धर्मियाना विशेष सवलतीच्या मागणी करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या वादग्रस्त  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे पुन्हा…

Read more

पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार डॉ. संजय डी. पाटील यांना प्रदान

मुंबई  : प्रतिनिधी :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ डॉ.संजय डी. पाटील यांना तर २०२४ चा यज्ञेश वसंत सावे यांना  राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख…

Read more

गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिडियाशी बोलताना गोकुळच्या निवडणुकीला अजुन दोन महिने अवकाश असून या काळात…

Read more

अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा राजू शेट्टीचा इशारा   

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळाले नाही तर अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिला.…

Read more

अल-निनोच्या प्रभावामुळे १० प्रमुख नद्यांवर उपसाबंदी लागू

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अल-निनो’ परिस्थितीचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रमुख दहा नद्यांवर उपसाबंदी लागू…

Read more

‘अल निनो’ आणि शेतकऱ्यांची सर्तकता

‘अल निनो ‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या संकटाच्या आम्ही जवळ असून याचा सर्वाधिक परिणाम जून मध्ये मृग…

Read more

रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसने आंदोलनाला पाठींबा दिला. राज्य सरकारने जाचक…

Read more

एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?

नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…

Read more

साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

जयसिंगपूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”…

Read more