क्रीडा

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेत घसघशीत वाढ

मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार…

Read more

अविनाश साबळे, प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती पुरस्कार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरसह ४७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली.  पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत…

Read more

इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध…

Read more

बुमबुम ‘बुमराह’, कसोटीतील नवा ‘बादशहा’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनला मागे सोडत जसप्रीत बुमराह जागतिक कसोटीतील अव्वल वेगवान गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या ताज्या…

Read more

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, एमएस धोनी पुढच्या आयपीएल हंगामाला मुकणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी रिटेंशन नियमांची घोषणा केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजींना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयचा एक…

Read more

भारतात होणार पहिला खो खो विश्वचषक

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : भारतीय खो खो फेडरेशन (KKFI) आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने २०२५ मध्ये भारतात पहिलावहिला खो खो विश्वचषक खेळवणार आहे. हा विश्वचषक समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि…

Read more

WTC गुणतालिकेतील भारताचे अव्वल स्थान भक्कम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चेन्नई आणि कानपूर कसोटीत दमदार कामगिरी करत टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत बांगला देशचा २-० ने पराभव करत मालिका खिशात घातली. सध्या बांगला देश संघ…

Read more

रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय  

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने कानपूर कसोटीत (IND vs BAN 2nd Test) बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. टीम इंडियासमोर ९५ धावांचे…

Read more

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (दि.२८) भारतीय निवड समितीने १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार…

Read more

जडेजाचे शतक हुकले, बुमराहचा ‘चौकार’; भारताची मजबूत पकड

चेन्नई : भारत -बांगलादेश कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ८१ धावा केल्या. शुभमन गिल ३३ आणि ऋषभ पंत १२ धावांवर खेळत आहेत.…

Read more