आयसीसीची विराटवर कारवाई
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस आज चांगलाच चर्चेत आहे. आजचा दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस आज चांगलाच चर्चेत आहे. आजचा दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ फलंदाज गमावून ३११ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत भारताच्या जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. (Boxing Day…
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यास गुरुवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला, तर लोकेश राहुल तिसऱ्या स्थानी फलंदाजीस येण्याची शक्यता…
बडोदा : हरलीन देओलच्या शतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजला ११५ धावांनी हरवले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतानाच…
दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. या क्रमवारीत ९०४ गुणांसह अग्रस्थानी असणारा बुमराह या गुणांपर्यंत पोहोचणारा…
मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेदरम्यान कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या स्पर्धेत गोवा संघातर्फे खेळणाऱ्या अर्जुनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पन्नास विकेट्सचा…
नवी दिल्ली : ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनू भाकेरचे नाव ‘खेल रत्न’ पुरस्कारासाठी वगळण्याच्या वादासंबंधी आता स्वत: मनूने स्पष्टीकरण दिले आहे. पुरस्कारासाठी नामांकन भरण्यात कदाचित माझ्याकडून त्रुटी राहिली असू शकते, असे…
लंडन : इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू पुन्हा फाटल्यामुळे त्याला उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट…
मुंबई : पुढील महिन्यात मलेशियामध्ये रंगणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. निकी प्रसादकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून आशिया संघ जिंकणाऱ्या भारतीय…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या बरोबरीत आहे. भारताचा फिरकीपटू अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर भारतीय क्रिकेट…