काकांचा पुतण्याला आणखी एक धक्का
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे. पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार व…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे. पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार व…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे राज्याला व जनतेला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश…
इंफाळ : मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आज (दि.१९) पहाटे पाच वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात बंडखोरांनी गोळीबार केला. बोरोबेकरा पोलिसांनी सांगितले की, यावेळी बंडखोरांनी गावात बॉम्बही…
रांची : झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत झाले आहे. या संदर्भात (दि.१९) दुपारी रांचीमध्ये आघाडीच्या पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जागावाटपाबाबत माहिती दिली.…
आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते…
जोधपूर : जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम आता आपल्या मुलाला भेटू शकणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची प्रकृती खालावल्याने गुजरात तुरुंगात…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्याला परतीचा पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हा अलर्ट पुढचे अजून काही दिवस असून, नागरिकांनी घराबाहेर…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला…
कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रात्रीचे पब सुरू करण्याची योजना मांडली. या योजनुमळे तरुणाईला वाईट सवय लागली. युवती, महिला असुरक्षित झाल्या आहेत, अशी टीका…