प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

ज्ञान आणि नामभक्तीचा संगम घडवणाऱ्या जनाबाई

-डॉ. श्रीरंग गायकवाड जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की.  अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत…

Read more

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

-अरूण जावळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून…

Read more

एका जत्रेची गोष्ट         

ही एका देवळातल्या जत्रेची  गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली…

Read more

लोक राहिले, तर देश राहील !

-हृदयेश जोशी आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी,…

Read more

रश्मी शुक्लांची उचलबांगडी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…

Read more

द व्हॅटिकन टेप्स : परमेश्वराला आव्हान देणाऱ्या सैतानाची गोष्ट

-अमोल उदगीरकर रोमान्स आणि हॉरर हे दुभत्या गाईसारखे जॉनर आहेत. कायम फायदा मिळवून देणारे हे जॉनर अनेक भाषांमधल्या दिग्दर्शकांनी इतके पिळून काढले आहेत की यात आत नवीन काही करण्यासारखं उरलं…

Read more

व्यक्तिवेध : अंतराळातून आल्या अनोख्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा ! तुम्ही-आम्ही सर्वाँनी एव्हाना एकमेकांना भरभरून शुभेच्छांचे आदान-प्रदान केले आहे. आनंदात, उत्साहात, जल्लोषात, चैतन्यमय वातावारणात दिवाळी साजरी झाली. दिवाळी हा भारतीयासांठी सर्वात मोठा सण असतो. जणू सणांचा राजा.…

Read more

प्रश्नाचं प्रयोजन

गौतम बुद्धांकडे एक तत्त्वचिंतक आला. म्हणाला, मी अनेक दार्शनिकांना भेटलो, विचारवंतांना भेटलो. मला जगाविषयी, अस्तित्त्वाविषयी, परमेश्वराविषयी खूप प्रश्न आहेत. ते मी त्यांना विचारले, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही.…

Read more

आघाडीला चेहरा चालत नाही, मग महाराष्ट्राला कसा चालणार

कोल्हापूर;  प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने राज्याला मोठी निधी मिळत आहे. निधीसाठी आम्ही दिल्लीला जात असल्याने विरोधक आमच्यावर टीका करतात. तर आमचे विरोधक दिल्लीला लोटांगण घालायला जातात.…

Read more

पुणे, बेंगळुरू सर्वाधिक वाहतूक कोंडीची शहरे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये देशातील दोन शहरे आघाडीवर आहेत. यामध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या अहवालात…

Read more