विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या
मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मतदार जनजागृतीसाठी शनिवारी आयोजित केलेल्या ‘लोकशाही दौड’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक आणि धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते…
शिराळा : प्रतिनिधी : पाच वर्षांत आमदार मानसिंगराव नाईकांनी २ हजार २७५ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांना शिराळा मतदारसंघात सभा घ्यावी लागली, अशी टीका करून मानसिंगराव प्रचंड मोठ्या…
कोल्हापूर; सतीश घाटगे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश…
मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…
अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…
लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी…
विशेष मुलाखत : विजय चोरमारे मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र…
वृत्तसंस्था : गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाला ग्रहण लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भारतीय संघाला टीकांना सामोरे जावे लागत आहे. यासह वर्ल्ड टेस्ट…
वृत्तसंस्था : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चर्चेत आहे. त्याने सांगितले होते की, त्याला २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामात खेळायचे आहे. यासाठी अँडरसनने यंदाच्या आयपीएलसाठी होणाऱ्या मेगा लिलावात…