‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…
नवी दिल्ली : ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयासाठी ट्रम्प यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा…
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याआधीच अमेरिकन मीडियाने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे हॅरिस…
पुणे; प्रतिनिधी : गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांत साखर कारखान्यांचे गळीत सुरू झाले असले, तरी महाराष्ट्रात बॉयलर प्रदीपन होऊनही अद्याप खऱ्या अर्थाने गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. १५…
सातारा; प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…
इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांची माघार आणि त्यानंतर झालेल्या घटनांवर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते विसरून पुढे कसे जायचे हे…
दत्तात्रय पवार; सातारा-जावळी : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात अखेर बंडोबा थंड झाले असून, मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले व अमित कदम यांच्यातच…
-डॉ. श्रीरंग गायकवाड जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की. अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत…