बिघडलंय… घडलंय…!
कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे याचा अंदाज खुद्द त्या राजकारणाच्या आखाड्यातील लोकांना येत नव्हता इतके या राजकारणाने गोंधळात टाकले. कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या पातळीवर इतके चर्चेत कधीच आले नव्हते. त्याअर्थाने…
कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे याचा अंदाज खुद्द त्या राजकारणाच्या आखाड्यातील लोकांना येत नव्हता इतके या राजकारणाने गोंधळात टाकले. कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या पातळीवर इतके चर्चेत कधीच आले नव्हते. त्याअर्थाने…
– संजय सोनवणी स्वतंत्र भारत कसा असेल याबाबत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. भारतात लोकशाही असेल, प्रत्येक सज्ञान व्यक्ती मतदाता असेल, सर्वांना समान अधिकार असतील” हा त्याचा पाया…
-स्मृति मल्लपटी शोध-संशोधन आणि ज्ञान-विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे पाश्चात्य देशांच्या प्रभावाने व्यापलेली आहेत. मात्र नितांत गरज आणि पर्यायाचा उपलब्ध नसलेला अवकाश या निकडीतून आता भारतानेसुद्धा कर्करोग विज्ञानात आपला ठसा उमटवण्यात…
-जमीर काझी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे…
कोबी : कोबी बारीक चिरुन किंवा किसून घ्यावा. यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला, आलं – लसूण पेस्ट घालून कोबीचे एकजीव तयार करून घ्यावे. हे आपण कणकेच्या…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावून अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धेत इमानने इटलीच्या बॉक्सरला अवघ्या ४६ सेकंदात पराभूत केले होते. यामुळे…
शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता…
– राज कुलकर्णी नेहरूंनी अंगीकारलेली ही अशोकनीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय…
वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली…
वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची घसरगुंडी झाली आहे, तर निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार रोहितचेही…