उंदरानी खाल्ला उड्डाणपूल!

इंदूर : वृत्तसंस्था : उंदरांनी घरातील वस्तू आणि शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान केल्याचे तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल; परंतु अशोक नगर जिल्ह्यात सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाचे उंदरांनी नुकसान करण्याचा आरोप…

Read more

मणिपूरमध्ये ११ कुकी दहशवाद्यांचा खात्मा

मणिपूर, वृत्तसंस्था : मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात कुकी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. बोरोबेकरा उपविभाग जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी ११ कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  या कारवाईत…

Read more

काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी सुरू

श्रीनगर : वृत्तसंस्था :  उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सुंदर गुरेझ खोऱ्यात सोमवारी सकाळी ताजी बर्फवृष्टी झाली. किलशे टॉप, तुलाईल आणि जवळपासच्या गावांसह खोऱ्याच्या वरच्या भागात नवीन हिमवृष्टी झाली. हवामान खात्याने (एमईटी) दिलेल्या हवामान अंदाजानुसार ही बर्फवृष्टी झाली आहे. कमकुवत ‘वेस्टर्न…

Read more

लग्नखर्चात २५ टक्क्यांनी वाढ

इंदूर; वृत्तसंस्था : वाढत्या महागाईमुळे या वर्षी लग्नसमारंभावरील खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही देवोत्थान एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईचा उत्साह कमी झालेला नाही. महागडे वेडिंग डेस्टिनेशन, जेवण,…

Read more

‘मविआ’ सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही…

Read more

मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानातून धमकी

कोलकात्ता : सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्तीला यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्यांना धमकी दिली असून १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा पश्चाताप…

Read more

राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी

टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू सभा मंदिरात झालेल्या गदारोळानंतर आता खलिस्तानवाद्यांची नजर भारतीय मंदिरांवरही आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय कॅनडातील…

Read more

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

दिल्ली; वृत्तसंस्था : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (दि.११) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती खन्ना यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी शपथ दिली. यावेळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या न्यायमूर्ती खन्ना…

Read more

वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

तासगांव; प्रतिनिधी : मी काम करणारा माणूस आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने ४० वर्षे जो सावळज भाग ताकदीने पाठीमागे…

Read more

कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन निवडणुकांमुळे लांबणीवर

कराड; प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले १९ वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे. राज्यात…

Read more