‘महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दलच कोश्यारीचा भाजपाकडून सन्मान’; विरोधकांची  टीका

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचे वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षाने यावरून केंद्र सरकार व…

Read more

गोळीबार प्रकरणी  अभिनेता कमाल खानला अटक

मुंबई  : प्रतिनिधी :  विविध कारणामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता कमाल खान (केआरके) याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. १८ जानेवारीला त्याने राहत्या फ्लॅटमधून आपल्या रिव्हॉल्वरमधून निवासी इमारतीवर दोन…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more

मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न…

Read more

जिथे जिथे एसआयआर, तिथे तिथे मत चोरी; राहूल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : जिथे जिथे एसआयआर आहे, तिथे मतांची चोरी सुरू आहे. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती एक सुनियोजित,…

Read more

टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…

Read more

शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य…

Read more

हिंदुत्वाचा आजचा बाजार पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते : राज ठाकरें

जमीर काझी : मुंबई : हिंदू म्हणून लोकांना मतदान करायला लावणारे बाळासाहेब हे पहिले व्यक्ती होते, पण आज जो हिंदुत्वाचा बाजार सुरू आहे तो पाहिला असता तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या,…

Read more

वायनाडमध्ये १९० फूट लांबीचा पूल उभारणाऱ्या ले. कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली  : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ ‘ जाहीर झाला आहे.…

Read more

चिमरूडीवर लैंगिक अत्याचाराने बदलापूर पुन्हा हादरले!

जमीर काझी :  मुंबई  : दीड वर्षांपूर्वी बालिकावर झालेल्या लैगिक अत्याचार मुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हादरले होते. मात्र त्यानंतरही या परिसरातील मुली, महिलाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची बाब चव्हाट्यावर आली…

Read more