UCC: समान नागरी कायद्याची गरज
बेंगळुरू : देशाला समान नागरी कायद्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील तत्त्वांचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर संसद आणि विधिमंडळांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन…
बेंगळुरू : देशाला समान नागरी कायद्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील तत्त्वांचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर संसद आणि विधिमंडळांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन…
प्रा. अविनाश कोल्हे सोमवारी २७ जानेवारी २०२५ रोजी उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात समान नागरी कायदा लागू झाला. भारतीय संघराज्यातील उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे. जेथे हा कायदा लागू झाला आहे.…