NCERT Book Controversy: मराठा-राजपूत संघर्षाने राजस्थानचे राजकारण तापले
एनसीईआरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मराठा इतिहासाच्या गौरवावरून राजस्थानमधील राजपूतांच्या वारसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजपूत इतिहासाला कमी लेखून मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्यात आल्याची टीका राजस्थानमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून होऊ लागली आहे.…