Ambedkar Chair speech: डॉ. बाबासाहेबांचे कार्य राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाचे
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीसमूहाचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे मानले. या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या हक्क व…