बजेटमधले आकडे हा देशातील आर्थिक मंदीचा पुरावा
निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषण दिले, ते पाहताना मला थोडा दिलासा वाटला. कारण मनात एक शंका होती की, डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचा एखादा मंत्रीच आपले बजेट सादर करणार तर नाही ना! ज्या…
निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषण दिले, ते पाहताना मला थोडा दिलासा वाटला. कारण मनात एक शंका होती की, डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचा एखादा मंत्रीच आपले बजेट सादर करणार तर नाही ना! ज्या…
नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की मोदी सरकारच्या काळात आर्थिक स्थैर्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण विकास साधला गेला आहे. सरकारने फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष सुधारणा केल्या…
मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, ३ मार्चपासून सुरू होत आहे. ते बुधवार २६ मार्च २०२५ अखेर सुरू राहील. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही…
कोल्हापूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना, गरीब, शेतकरी, युवक व महिला (GYAN-Garib, Yuva, Annadata, Nari) यांच्या विकासावर भर असणार असल्याचे म्हटले आहे. परंतु करपात्र उत्पन्न मर्यादेत…
मुंबई : प्रतिनिधी : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि…
पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ साखर उद्योगासाठी अपेक्षित असणाऱ्या साखरेची एमएसपी वाढ, कर्जांची पुनर्बांधणी, व्याज अनुदानीत कर्ज येाजना, इथेनॅाल दर…
प्रा. डॉ. पी. एस. कांबळे भारत जगातील सर्वांत जलद गतीने वृद्धी होत असलेला देश आहे. आज ती जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपला वर्तमान आर्थिक वृद्धी दर ६.४ टक्के राहील…
कोल्हापूर : प्रतिनिधी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कृषीक्षेत्रासाठी अत्यंत निराशजनक आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. डाळी आणि…
नवी दिल्ली : शनिवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी एकूण ३,७९४.८० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत क्रीडा क्षेत्राला ३५१.९८ कोटी अधिक मिळाले असून खेलो इंडिया…
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हा ‘लोकांचा अर्थसंकल्प’ आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे लोकांच्या हाती जास्त पैसा खेळत राहील. त्यामुळे…