Rahul alleges Birla: सभागृहात मला बोलूच दिले जात नाही…
नवी दिल्ली : संसदेत मला बोलूच दिले जात नाही. सभागृहात हा काय प्रकार सुरू आहे ते समज नाही, असा संताप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ मार्च) केला.…
नवी दिल्ली : संसदेत मला बोलूच दिले जात नाही. सभागृहात हा काय प्रकार सुरू आहे ते समज नाही, असा संताप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ मार्च) केला.…
नवी दिल्ली : मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने सोमवारी (३ मार्च) केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांचा वापर…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात गौतम अदानी अभियोग प्रकरणावरील प्रश्न फेटाळून लावला. त्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्र सोडले. अमेरिकेतही मोदीजींनी अदानींना भ्रष्टाचाराच्या…
नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी ५४ लाख इतकी असताना महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे झाले? असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर…
मुंबई : प्रतिनिधी : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याच अंदाज व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई पक्षातील संघटनेतील समस्येवर बोट ठेवले आहे.…
नवी दिल्ली : ‘जातीबद्दल बोलण्याची काही लोकांची फॅशन झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ओबीसी खासदार ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करत आहेत. ज्यांना आज जातीवादाचा फायदा दिसतो, त्यांनी ओबीसी…
मुंबई : प्रतिनिधी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी…
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच ७० लाख मतदार वाढले कसे, याचे उत्तर अद्याप आम्हाला मिळालेले नाही. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे ही माहिती मागवली. तथापि, अद्याप ती…
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हा ‘लोकांचा अर्थसंकल्प’ आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे लोकांच्या हाती जास्त पैसा खेळत राहील. त्यामुळे…
नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिपणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला सुप्रिम कोर्टाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. काँग्रेसच्या कार्यक्रमात अमित शहा यांच्याबद्दल राहुल गांधी…