क्रीडा

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

१६ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने जिंकली कसोटी मालिका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा ३२३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिका २-० ने जिंकली आहे. इंग्लंडने या सामन्यावर पकड कायम ठेवली होती. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ५८३…

Read more

वनडे मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७२ धावांचा आव्हान पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ॲनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीमुळे २४९ धावांवर आटोपला. तिने ३९ धावा देत भारताचे चार फलंदाज बाद केले. या…

Read more

ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक…

Read more

अॅडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७…

Read more

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत दोनदा ‘बत्ती गुल’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अॅडलेड स्टेडियमवर एक विचित्र घटना क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या १८ व्या षटकात स्टेडियमवर दोनदा…

Read more

पहिल्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलिया एक बाद ८६

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला.हा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा…

Read more