दिवाळी पाडवा दिवशी माय लेकराची आत्महत्या

बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या दिवशी  माय लेकराच्या आत्महत्येची  दुर्दैवी घटना घडली आहे. पतीची मारहाण आणि सासू सासऱ्यांचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हिंडलगा गणपती जवळ असणाऱ्या अरगन…

Read more

स्मृती ‘राज’

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. सामन्यात…

Read more

राजकीय रूळ बदलाचा काळ

विजय चोरमारे आर्थिक उदारीकरणानंतर डॉ. मनमोहन सिंह आणि नरसिंह राव यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण हे निर्णय घेतल्याचे सातत्याने सांगितले. आर्थिक उदारीकरणाला काँग्रेसमधूनच…

Read more

जनगणनेचे राजकारण

दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…

Read more

जात अस्मितेच्या राजकारणाला बळकटी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

बंडोबांना थंडोबा करण्याचा प्रयत्न; चार तारखेला अखेरचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई; प्रतिनिधी : चार पक्ष आणि त्यांच्या दोन आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा सहा पक्ष आणि दोन आघाड्या असे झाले आहे. दोन्ही युती, आघाडी यांच्या जागा आता तीन-तीन…

Read more

दिल्लीच्या आकाशात विषारी धुराचे ढग

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. राजधानीत दिल्लीकरांनी सर्व बंधने झुगारून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आतषबाजी केली. त्यामुळे शुक्रवारी आकाशात विषारी धुराचे ढग आहेत. हवेची गुणवत्ता सतत…

Read more

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट फर्स्ट…

Read more

न्यायदानाचा समृद्ध वारसा

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या. संजीव खन्ना यांची शिफारस केली आहे. न्या. खन्ना हे ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेणार असून…

Read more

सिंचनाचे शिंतोडे

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दशकभराहून अधिक काळ सिंचनाभोवती फिरते आहे. २०१४च्या आधी भारतीय जनता पक्षाने कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भातील बैलगाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढला होता. २०१४ला आपलेच सरकार येणार आणि आपण गृहमंत्री…

Read more