सत्ता दिल्यास ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो
मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार…
शाहूवाडी : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई केली. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी संघर्ष केला. याच विचारांच्या मुशीतून सर्वसामान्यासाठी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना घेऊन आमदार ऋतुराज पाटील काम करत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या…
बिद्री : प्रतिनिधी : आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी…
मुंबई : प्रतिनिधी : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या माहीत आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचे ठरवले, असा दावा…
धाराशिव : प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षात फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला…
बुलडाणा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला.…
धुळे/नाशिक : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र…
शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…