देश-विदेश

रांचीतील विद्यार्थी आंदोलनाची ढाल करण्याचा भाजपचा डाव

कॉक्रोच जनता पार्टीच्या राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्येही विविध परीक्षांमधील गैरव्यवहारांसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिस बॅरिकेड्स तोडून विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करणा-यांवर…

Read more

भविष्याची सुरुवात संसदेत होत नाही…

भारत आपल्या मुलांना शिक्षण नेमके कशासाठी देतो? एखाद्या देशाची खरी मूल्यव्यवस्था त्याच्या संविधानात किंवा भाषणांतून नव्हे, तर तो आपल्या मुलांशी कसा वागतो यात दिसते. गर्भवती महिलेला मिळणारे पोषण, चार वर्षांच्या…

Read more

काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर कोण आहे?

नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनानं अभिजित दीपके हा नवा चेहरा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकला. आईसा या डाव्या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा वोरानंही देशवासियांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघांपाठोपाठ आणखी एक नवा…

Read more

देश उद्ध्वस्त होताना, मोदीजी फक्त शिव्या ऐकत होते!

द्रोणाचार्यांच्या शिष्यांमध्ये अर्जुन एकटाच असा होता, ज्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. लक्ष्य साधताना इतर राजकुमारांना संपूर्ण झाड दिसत होते, कुणाला झाडामागून वाहणारी नदीही दिसत होती, तर कुणाला त्या नदीच्या…

Read more

स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त!

सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधकांना अक्षरशः जेरीस आणले. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगरींचे विश्लेषण करताना राहुल गांधी यांनी सत्ताधा-यांच्या वर्मावर घाव…

Read more

मध्य प्रदेशात मनरेगामध्ये मोठा गैरव्यवहार

भोपाळ : मध्य प्रदेशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबविताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग)  यांच्या नव्या लेखापरीक्षण अहवालातून उघड झाले आहे.…

Read more

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन

लोकसहभाग, वैज्ञानिक कचरा वर्गीकरण आणि स्थानिक उत्पन्नाच्या जोरावर जुमारमूर ग्रामपंचायतीने साप्ताहिक बाजारपेठ आणि आसपासच्या गावांतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रभावीपणे सोडवला. (Assam panchayats waste management) गेली २४ वर्षे आसामच्या नागाव जिल्ह्यातील…

Read more

इंडिया टुडे समूहाने घेतले १२० कर्मचाऱ्यांचे राजीनामे

नवी दिल्ली : टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेडच्या नोएडा येथील कार्यालयात गेल्या आठवड्यात अनेक कर्मचाऱ्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २० ते २४ जुलैदरम्यान कंपनीच्या विविध विभागांतील…

Read more

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता होत असतानाच, बिहारमध्ये दहावी फेल मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांना उपद्रवी ठरवत…

Read more

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…

Read more